आधार केंद्राच्या नावाखाली महा ई सेवा केंद्राचे काम:जावली तालुक्यातील प्रताप

प्रशासन

ग्राहकच आपले दैवत असून त्यांचे समाधान होईल असे काम करावे:- बाळासाहेब हळनोर

ग्राहकच आपले दैवत असून त्यांचे समाधान होईल असे काम करणे ही आपली जबाबदारी आहे.तसेच महावितरण मेढा उपविभागाने सुरुवातीपासूनच वीजबिल वसुलीत...

Read more

अविनाश कचरे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेत “कार्यकारी सहाय्यक” पदी निवड

कुडाळ गावचे सुपुत्र,श्री तुळशीदास हणमंत कचरे व मंगल तुळशीदास कचरे यांचे सुपुत्र कु.अविनाश तुळशीदास कचरे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 'कार्यकारी...

Read more

जमिनीतून बेदखल करणाऱ्या व कुटुंबावर जीव घेणं हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करा:किरण बगाडे

अजिज दाऊद कुरावले रा.ओंबळे कॉटेज हनुमान रोड पांचगणी येथील रहिवाशी असून सदर ओंबळे कॉटेज मध्ये 1985 सालापासून आज अखेर आजोबा...

Read more

संकल्प करा,संधी घ्या आणि भविष्यातील स्थिर रोजगार मिळवा:स.पो.नि.सुधीर पाटील

 "उंच भरारी योजना" रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम २०२५ सातारा जिल्हा पोलीस दल व प्रथम एजुकेशन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रोजगार...

Read more

वाई-सुरुर रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम न सुधारल्यास आंदोलन : जिल्हाध्यक्ष किरण बगाडे

काही महिन्यांपासून वाई-सुरूर रस्त्याचे काम सुरू आहे.या कामाचा ठेका कोल्हापूर मधील असणाऱ्या एका कंपनीला दिला गेला आहे. सदर कंपनीकडून रस्त्याची...

Read more

करहरमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन

करहर पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना सूचित करणेत येते की, महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे उद्या...

Read more

अनधिकृत बांधकामा विरोधात तीव्र धरणे आंदोलन करणार: प्रणित मोरे 

पाचगणी नगर परिषदेसमोर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष किरण बगाडे यांच्या दिशा निर्देशानुसार वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे,वाई तालुका...

Read more

परभणी जिल्ह्यातील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या वर कठोर कारवाई करा: किरण बगाडे

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशाला संविधान दिले.संविधानाचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकांची नैतिक जबाबदारी आहे.महाराष्ट्रामध्ये महिलांवर...

Read more

लोंबकळणाऱ्या विद्युत दाबाच्या तारामुळे काटवलीकरांचा जीव टांगणीला 

उच्च दाबाच्या वीज जोडणीचे खांब काटवली ( ता.जावळी ) गावातील मुख्य नागरी वस्तीतून गेले आहेत. याच्या लोंबकळत असलेल्या धोकादायक जिवंत...

Read more

सिध्देशचा मृत्यू महावितरणच्या चुकीमुळेच:ग्रामस्थ आक्रमक 

सिद्धेश विष्णू जवळ याचा मृत्यू हा महावितरणच्या चुकीमुळे झाला असून त्याची जबाबदारी ही महावितरण कंपनीने स्विकारावी या मागणीसाठी आज जवळवाडी,मेढा...

Read more
Page 1 of 3 1 2 3

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist